आ त्मा शरीराच्या नेमक्या कोणत्या भागात राहतो तसेच मे ल्यानंतर आ त्म्याचे प्रवास कसा होतो

0 7
आ त्मा शरीराच्या नेमक्या कोणत्या भागात राहतो तसेच मे ल्यानंतर आ त्म्याचे प्रवास कसा होतो

नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांना हे माहीतच असेल की प्रत्येक जि वंत माणसाच्या आत एक आ त्मा हा असतोच असतो. जसे आ त्मा आपले शरीर सोडते तसे शरीर निर्जीव होते, म्हणजेच आत्मा हा स जीव आहे, म्हणून शरीर निर्जीव होते. आ त्मा निघून गेल्यावर शरीराशी सं बंधित सर्व नाते सं बंध संपुष्टात येतात.

गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, मी प्रत्येक व्यक्तीमध्ये आ त्म्याच्या रूपात विराजमान आहे, म्हणजेच हा आ त्मा पर मात्म्याचे रूप आहे. शरीराच्या प्रत्येक भागामधे अवयवाला एक विशिष्ट स्थान असते. मेंदू डोक्यात, हृदय छातीत आणि किडनी पोटात असते. या सर्व गोष्टी आपण जाणतो पण आ त्म्याचा विचार केला.

तर आ त्मा शरीरात कुठे राहतो हे सांगता येत नाही. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की आ त्मा हा आपल्या शरीराच्या नेमक्या कोणत्या भागात राहत असतो. काही विद्वान लोकांचे असे म्हणणे आहे की आपल आ त्मा हा सहस्रार चक्रात राहतो. तो मानवी में दूचा एक भाग असून मेंदूमध्ये आ त्मा राहतो असे शा स्त्र सांगते.

तसेच, नवीन अभ्यास दर्शविते की जेव्हा म ज्जा संस्थेतून क्वां’टम पदार्थ कमी होतो तेव्हा माणसाला मृ त्यूचा अनुभव येत असतो. याबाबत अनेक गोष्टी बोलल्या गेल्या आहेत. में’दूच्या पे’शींच्या आतील रचनांमध्ये आत्मा उगम पावतो, ज्याला ‘माय थिया ट्यूब’ म्हणतात. आधीच सांगितल्याप्रमाणे, योगाच्या भाषेमधे हे केंद्र सहस्रार चक्र किंवा ब्रह्मरंध्र म्हणून देखील ओळखले जाते.

माणसाच्या मृ त्यूनंतर आ त्मा शरीराचा तो भाग सोडून बाहेरच्या जगात पसरतो. म रणानंतर हा आ त्मा शरीर सोडून दुसऱ्या जगात प्रवासाला निघून जातो असे शास्त्र सांगते. तसेच गीतेमध्ये श्रीकृष्णाने आ त्म्याचे वर्णन अमर आणि अविनाशी असे केले आहे, ज्याला श स्त्राने तो’डता येत नाही.

पाणी विरघळू शकत नाही, अ’ग्नी जा ळू शकत नाही, हवा शोषून घेऊ शकत नाही. हे असे जी वन आहे जे एखाद्याच्या कृतीच्या परिणामानुसार एका श’रीरातून दुसऱ्या शरीरात भटकत राहते. खरा आ’त्मा हा एक गूढ आहे ज्याचे गूढ तितके अधिक गुंतागुंतीचे होत जाते जितके ते सोडवले जाते.

तरीही त्याबद्दल जाणून घेण्याचा थरार कायम आहे. म्हणूनच आम्ही तुम्हाला आ त्म्याचे असेच काही रहस्य सांगत आहोत, जे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. तसेच कठोपनिषद आणि गरुड पुराणात असे म्हटले आहे की आ’त्मा हा अंगठ्याच्या आकाराचा आहे. गरुड पुराणात या अंगठ्याच्या आकाराच्या जी वाचे वर्णन कर्माचे फळ भो गणारा असे केले आहे.

आत्मा हा प्रकाशाचा किरण आहे जो सूक्ष्म शरीराच्या रूपात जी वांमध्ये राहतो. या सूक्ष्म शरीराला डोळे, कान, तोंड आणि हातपाय नसले तरी ते पाहू, ऐकू, बोलू आणि स्पर्श करू शकतो. तसेच  शिव पुराण, गरुड पुराण आणि कठोप निषद या काही ग्रथांमध्ये मृ त्यू झाल्यानंतर आ त्म्याचे नेमके काय होते, याबाबत माहिती दिली आहे. आ त्मा जेव्हा श रीराचा त्याग करते, तेव्हा काही काळापर्यंत अचेत स्थितीत असते.

आ त्म्याला चे तना अवस्था प्राप्त झाली की, आपल्या परिवाराला, कुटुंबातील स दस्यांना, वा रसांना पाहून आ त्मा दुःखी होते, असे मानले जाते. त्यागलेले श रीर पुन्हा एकदा धारण करण्याचा प्रयत्न करते. मात्र, त्यात यश मिळत नाही. यानंतर यम देवाचे दूत येऊन आ त्म्याला ती व्र गतीने यमाच्या दरबारात नेतात. तेथे चित्र गुप्त आणि यम सभासद सदर आ त्म्याने श रीर रुपात असताना केलेल्या क र्माचा लेखाजोखा मांडतात.

गरुण पुराणातील काही उल्लेखानुसार, मृ त्यूनंतर १२ दिवसांनी प्रत्येक आ त्म्याला अभौतिक स्वरुपातील श रीर प्रदान केले जाते. सदर अभौ तिक श रीर भौतिक स्वरुपात असताना केलेली पुण्यक र्म, सत्क र्म यांनुसार स्वर्ग लोकात जाणार की न रकात जाणार, याची निश्चिती केली जाते. पृथ्वी लोकावरील क र्मांचा हिशोब मांडल्यानंतर पि तृ लोकातील क र्मे निश्चित केली जातात. पितृ लोकातील सर्व भो ग भो गून झाल्यानंतरच सदर आ त्म्याला नवीन श रीर प्राप्त होते.

What's Your Reaction?

Like Like 0
Dislike Dislike 0
Love Love 0
Funny Funny 0
Wow Wow 0
Sad Sad 0
Angry Angry 0
Sushant Mohite

I’m a professional Cyber Security Consultant & Web Developer with 15 years of experience. | Director of EQUITEOS INFOTECH PRIVATE LIMITED | IT Consultant @ HPN Marathi News | Active Member @ Digital Media Editor Journalist Association Maharashtra | Legal Advisor @ The Maharashtra Media Persons and Media Institutions | Former Cyber Security Consultant @ Cyber Crime Pune| Former Cyber Security Consultant @ MAC Delhi | Co-Owner @ Dainik Shodh Marathi ( DS Marathi)

Comments (0)

User